Maharashtra
‘निर्मला सीतारामन मूर्ख बाई’; NEET पेपरफुटीवरून संजय राऊतांचा घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर टीका करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली.
राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ; मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्हे अलर्टवर
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला.
Ashadhi Ekadashi 2026 : मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक शासकीय महापूजा; पंढरपूर मंदिर कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजा करून राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली तसेच पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला यावर्षीच सुरुवात होणार असल्याची घोषणा केली.
“…पण आमच्या हातात तिरंगा आहे”; शिवाजी पार्कमधून उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत तिरंग्याच्या बळावर लढण्याचा इशारा दिला.
NEET आंदोलन लाठीचार्ज प्रकरण; सर्वोच्च न्यायालयात 27 जुलैला सुनावणी
NEET आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जविरोधातील विद्यार्थ्यांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय 27 जुलै रोजी सुनावणी घेणार आहे.
‘विद्यार्थ्यांना तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?’ NEET आंदोलनावर राज ठाकरेंचा संतप्त सवाल
दिल्लीतील NEET आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि आदेश देणाऱ्या यंत्रणेवर तीव्र प्रश्न उपस्थित केले.
‘आज रात्री आम्हाला अटक होणार’; अभिजीत दिपकेंचा मोठा दावा
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी आज रात्री अटकेची शक्यता व्यक्त करत विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
‘धर्मेंद्र प्रधान एवढे निर्लज्ज कसे?’ मनसेच्या ‘या’ नेत्याचा सरकारवर हल्लाबोल
विद्यार्थी आंदोलनावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी धर्मेंद्र प्रधान, केंद्र सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
CJP चा आज पुण्यात मोर्चा; वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्यापूर्वी हे नक्की वाचा
CJP च्या पुणे मोर्चामुळे आज दुपारी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचं विलिनीकरण ठरलं? पण ‘या’ एका मुद्द्यावर अजूनही पेच कायम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा वेगात असली तरी नेतृत्वाच्या प्रश्नावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.














