Maharashtra
NEET आंदोलनासाठी ठाकरे बंधू एकत्र; 26 जुलैला संयुक्त मोर्चाची घोषणा, मोदी सरकारवर जोरदार टीका
NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांसह संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.
Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरूच; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
मुंबई, पुणे आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, पालघर, रायगड आणि घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
…तर NEET ही परीक्षाच पूर्णपणे रद्द केली पाहिजे; मुख्यमंत्री विजय यांची मोठी मागणी
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय यांनी परीक्षा पूर्णपणे रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे अधिकार पुन्हा राज्यांकडे सोपवावेत, अशी केंद्र सरकारकडे मागणी केली.
Breaking News: विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात; ‘नगरचे जंतर मंतर’वर होणार ‘मौन आंदोलन’
NEET पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरातील 'नगरचे जंतरमंतर' येथे मौन धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
राहुल गांधींनी केंद्र सरकारसमोर मांडल्या 3 मागण्या; “मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी”
NEET पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या केल्या.
विरोधक आक्रमक… पण पवार-सुळे मोदींच्या भेटीला! नेमकी चर्चा कशावर?
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
NEET आंदोलनाचे नवे नियम! CJP ने जाहीर केल्या ‘या’ चार अधिकृत घोषणा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान CJP ने आंदोलन शिस्तबद्ध ठेवण्यासाठी चार अधिकृत घोषणा जाहीर केले आहे.
CJP ची स्पष्ट भूमिका; ‘चर्चा करायची तर जंतर-मंतरवरच, बंद दाराआड नको’
NEET पेपरफुटीविरोधातील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान CJP प्रतिनिधी सौरव दास यांनी कोणत्याही राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चर्चा करणार नसून, संवाद आंदोलनस्थळीच व्हावा, अशी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
जनताच सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे
NEET पेपरफुटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांशी संवाद टाळल्याचा आरोप करत, सत्तेचा अहंकार जनताच उतरवेल आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी चुकीची नसल्याचे म्हटले.














