Maharashtra
Prakash Ambedkar | इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलाय – प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar | पुणे: देशाच्या नावावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडिया नाव रद्द करून फक्त भारत हे एकच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या ...
Asim Sarode | CM शिंदे यांचा राजीनामा घेण्यासाठी कारणं तयार केली जात आहे का? – असीम सरोदे
Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर देखील ...
Pankaja Munde | बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं – पंकजा मुंडे
Pankaja Munde | पुणे: सध्या देशाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या ...
Pankaja Munde | आता नुसती आश्वासनं नको; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
Pankaja Munde | पुणे: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला असल्याचा ...
Maratha Reservation | सरकारने माझा जीव घ्यायचं ठरवलंय – मनोज जरांगे
Maratha Reservation | जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस ...
Girish Mahajan | गिरीश महाजन आज पुन्हा घेणार मनोज जरांगेंची भेट; मराठा आरक्षणावर निघणार तोडगा?
Girish Mahajan | जालना: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. यानंतर ...
Sanjay Raut | विरोधकांनी त्यांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यामुळं केंद्र सरकार घाबरलं- संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय ...
Maratha Reservation | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; तरीही उपोषण सुरूच
Maratha Reservation | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. ...
Uddhav Thackeray | सगळेच चोर मोदी कसे? ठाकरे गटाचा खडा सवाल
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: भारताचे माजी जनरल सेक्रेटरी हरिश साळवे (Harish Salve) यांनी वयाच्या 68 वर्षी तिसरं लग्न केलं आहे. त्यांच्या या ...




