
उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव किती दिवस टिकणार? संजय शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट
आमदार भास्कर जाधव यांच्या भूमिकेवर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ते लवकरच ठाकरेंची साथ सोडतील, असे संकेत दिले आहेत.
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘श्वेता तुमची खूप मोठी फॅन आहे…’; भर लग्नात जया बच्चन आणि संजय राऊतांचा ‘तो’ मराठी संवाद चर्चेत
सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नात जया बच्चन आणि संजय राऊत यांचा मजेशीर संवाद रंगला, तर पार्थ पवारांसोबत आलेल्या कायनात धरने सर्वांचे लक्ष वेधले.
मान्सूनची रखडपट्टी संपणार; ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
हर्णे आणि सोलापुरात अडकलेला मान्सून २३ जूनपासून राज्यात पुन्हा वेग घेणार असून, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
रेवती सुळेंच्या लग्नात पार्थ पवारांसोबत आलेली ‘ती’ काश्मिरी तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीच्या लग्नात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या कायनात धर या काश्मिरी तरुणीची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे.
ओमराजे निंबाळकर धाराशिवच्या वाटेवर; कुटुंबावरील विकृत टीकेनंतर संतापले, आजच घेणार मोठा निर्णय?
कुटुंबावर झालेल्या टीकेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर संतापले असून, धाराशिवच्या जनतेशी चर्चा करून ते आपला पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत.
रेवती सुळेंच्या शाही लग्नात दिग्गजांची मांदियाळी; पण पार्थ पवारांसोबत आलेल्या ‘त्या’ चेहऱ्याचीच सर्वाधिक चर्चा!
रेवती सुळे यांच्या शाही विवाहसोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. मात्र, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांसोबत आलेल्या कायनात धारच्या एन्ट्रीची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे.
गणपतीपुळ्याच्या लाटांचा बिडकीनच्या तरुणांवर घाला; सुट्टीचा आनंद क्षणात हिरावला, चार जण अद्याप बेपत्ता
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बिडकीनचे ५ तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली असून एकाचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित चौघांसाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले
गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेले बिडकीनचे ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक जीवरक्षकांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडात पद्मसिंह पाटील दोषमुक्त, २० वर्षांनंतर निकालात नेमकं काय घडलं?
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सीबीआय कोर्टाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तपासातील त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढले.














