विनायक राऊतांच्या अडचणीत मोठी वाढ, सुनेनेच केले खळबळजनक आरोप; डोक्याचे केस कापले अन्…
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर सून गिरीजा राऊत यांनी अघोरी कृत्य आणि कौटुंबिक छळाचे गंभीर आरोप करत ठाण्यातील कापूरबावडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा? ठाकरेंवरही डागली तोफ
एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विरोधकांना खडेबोल सुनावले.
हवामान विभागाचा महाराष्ट्राला गंभीर इशारा, पुढील २४ तासांत ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!
सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोतील टी-शर्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 'कॅप्टन' खोडलेला आणि 'लीडर' लिहिलेला हा टी-शर्ट लक्ष वेधतोय.
माझं आणि त्याचं नातं खूप आधीपासून..! रिंकू राजगुरूच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचं रहस्य अखेर उलगडलं!
रिंकू राजगुरूच्या वारीतील फोटोंमागचे रहस्य उलगडले असून, 'बाप विठुराया' या अजय गोगावले यांनी गायलेल्या पहिल्या अल्बम साँगधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
रोहित पवारांचा सरकारला गंभीर इशारा, शेतकरी कर्जमाफी ऑगस्टपर्यंत रखडणार? मुख्य कारण आलं समोर
शेतकरी कर्जमाफीसाठी ऑगस्टची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधत ऑगस्टमध्ये विदर्भात मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतलं शेकडो लिटर दूध; तुकाराम मुंढेंचा धसका की नेमकं घडलंय काय?
साताऱ्यात एका शेतकऱ्याने शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या भीतीने दूध नष्ट केल्याची चर्चा.
विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
बाजारातून 'ओल्ड मॉन्क' रम अचानक गायब झाल्याने अभिनेते विद्याधर जोशींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड हे यामागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.
आमिरला हिंदू मुलीच का आवडतात? पुतळा जाळत बजरंग दलाचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?
आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नावरून बिहारमध्ये बजरंग दलाने पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवला असून, त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे.
उर्फी जावेदचा रवी किशनच्या मुलीवर थेट हल्ला; ‘मागच्या जन्मी साप होतीस का?’, नेमकं कारण काय?
बहीण डॉली जावेद रिॲलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद भडकली असून, तिने अभिनेते रवी किशनची मुलगी रीवावर दुटप्पीपणाचा गंभीर आरोप केला आहे.















