Share

लाहोरमध्ये भारताने पाकिस्तानची रडार यंत्रणा नष्ट केली

India’s Airstrike Destroys Pakistan’s Air Defence Systems in Lahore, With No Radar Detection, A Major Tactical Win

Published On: 

India Destroys Pakistan Air Defence Systems in Lahore

🕒 1 min read

भारताने ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानला एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय लष्कराने लाहोरमधील पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला ( रडार यंत्रणा ) उद्ध्वस्त केले, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली. पाकिस्तानने चीनच्या विकसित एचक्यू 9 एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर करून लाहोरच्या हवाई क्षेत्राचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण भारताने या सिस्टीमवर हल्ला करून ती पूर्णपणे नष्ट केली.

भारतीय लष्कराचे लढाऊ विमान लाहोरपर्यंत पोहोचले आणि पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. त्यामुळे आता भारतीय विमानांना लाहोरमधील हवाई छत्रावर रडारवरून माग काढता येणार नाही. यामुळे सुखोई आणि राफेल सारख्या उच्च गतीच्या विमानांना अधिक सुरक्षितता मिळाल्यामुळे भारताला महत्त्वपूर्ण फायदा झाला आहे.

India Destroys Pakistan’s Air Defence Systems in Lahore

पाकिस्तानाने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय एस-400 एअर डिफेन्स सिस्टीमने त्याचे सर्व हल्ले नाकारले. भारताची “सुदर्शन चक्र” युनिट ने पाकिस्तानी क्षेपणास्त्र व ड्रोन नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि इस्लामाबादसह विविध शहरांमध्ये सायरन वाजवले जात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!