Team India
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर RBI मध्ये सरकारी नोकरीवर; पगार ऐकून थक्क व्हाल!
इशान किशन २०१७ पासून स्पोर्ट्स कोट्यातून RBI मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.
विराट कोहलीला अजिंक्य रहाणेची आठवण; ‘तू माझा सर्वात आवडता…’, निवृत्तीच्या घोषणेनंतर इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट!
अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर 'तू माझा आवडता कसोटी साथीदार' अशी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 12 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने व्हिडिओद्वारे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर करत 12 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
स्पेन फायनलमध्ये पोहोचताच भारताच्या World Cup 2027 विजयाची चर्चा; काय आहे 2010-11 कनेक्शन?
फिफा विश्वचषक 2026 च्या अंतिम फेरीत स्पेनने प्रवेश केल्यानंतर, 2010-2011 च्या इतिहासाची आठवण करून देत सोशल मीडियावर भारत 2027 चा वनडे विश्वचषक जिंकेल, अशी चर्चा रंगली आहे.
हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!
सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोतील टी-शर्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 'कॅप्टन' खोडलेला आणि 'लीडर' लिहिलेला हा टी-शर्ट लक्ष वेधतोय.
IND vs IRE 2nd T20: वैभव सूर्यवंशीला डावललं! शेवटच्या क्षणी टीम इंडियात दोन नव्या चेहऱ्यांची एंट्री
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची चर्चा असताना भारताने प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी दिली.
१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.
सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!
खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कॅप्टन बनू शकतो.
भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..
रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या 'कठोर मेहनतीला' दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.














