Team India
१५ वर्षांच्या वैभवला थेट रोहित-विराटसोबत खेळण्याची संधी? बीसीसीआयच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
आयपीएलमध्ये स्फोटक फलंदाजी करत ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत बीसीसीआयने मोठी प्रतिक्रिया दिली असून, टीम इंडियातील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय.
सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!
खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कॅप्टन बनू शकतो.
भारतीय संघाच्या यशाचं कारण काय? रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर, म्हणाला…..
रोहित शर्माने मुंबईतील एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या यशाचे श्रेय खेळाडूंच्या 'कठोर मेहनतीला' दिले आहे. तसेच गल्ली क्रिकेटमध्ये काच फुटल्याचा किस्सा सांगत त्याने सर्वांची मने जिंकली.
IND vs NZ Final: संजू पाठोपाठ ईशान किशनही आऊट! नीशमने एकाच ओव्हरमध्ये फिरवली मॅच?
अहमदाबादमध्ये जेम्स नीशमने एकाच षटकात संजू सॅमसन आणि ईशान किशनची विकेट घेत टीम इंडियाला सलग दोन मोठे धक्के दिले आहेत.
Ishan Kishan: फायनलमध्ये ईशान किशनचा तुफानी अवतार! २४ चेंडूंत अर्धशतक ठोकत उडवली किवींची झोप
अहमदाबादच्या महामुकाबल्यात ईशान किशनने अवघ्या २४ चेंडूंत तुफानी अर्धशतक झळकावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढली असून टीम इंडियाने २०३ धावांचा टप्पा ओलांडला आहे.
IND vs NZ T20 WC : फायनलआधीच ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा गौप्यस्फोट; भारताच्या विजयात ‘तो’ टाकणार मिठाचा खडा?
टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड भारताचा पराभव करेल, असा मोठा दावा ब्रॅड हॅडिन आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केला आहे.
विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक, संजू सॅमसनबाबत म्हणाला असं काही की…
टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला. संजू सॅमसनचे कौतुक करत त्याने ५ मार्चला मुंबईत होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलचा प्लॅन सांगितला.
टीम इंडियाची इंग्लंडशी भिडंत, फायनलचं तिकीट मिळणार का?
२०२६ टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ५ मार्चला टीम इंडिया मुंबईत इंग्लंडशी भिडणार आहे. वानखेडेवर हा रोमहर्षक सामना रंगेल.
Team India चा ऐतिहासिक विक्रम, वेस्ट इंडिजला चारली धूळ; घडवला नवा इतिहास!
टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ धावांचा पाठलाग करत भारताचा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी रनचेस करण्याचा नवा इतिहास रचला आहे.













