Politics

Ajit Pawar | दादा भुसेंना कांद्यावर बोलायची गरज नव्हती; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले ...

Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू – रामदास आठवले

Ramdas Athawale | यवतमाळ: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज ...

Ajit Pawar | शरद पवारांच्या परवानगीशिवाय भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) दोघांनीही पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ...

Ajit Pawar | कांद्याच्या मुद्द्यावरून दादा गट आणि भाजप आमने-सामने; अजित पवार म्हणाले, “आम्हाला श्रेय…”

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज कांदा खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 2 ...

Eknath Shinde | कांद्याच्या मुद्द्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील गरीब जनतेला…”

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी ...

Bacchu Kadu | केंद्रातील सरकार नामर्द; कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडुंची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

Bacchu Kadu | पिंपरी चिंचवड: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे. केंद्र ...

Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”

Sharad Pawar | मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यामुळे राज्यातील शेतकरी जागोजागी आंदोलन करताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर नाशिक ...

Ambadas Danve | “उद्या जेवण मिळालं नाही म्हणून…”; अंबादास दानवेंचा दादा भुसेंवर खोचक टोला

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Ramdas Athawale | महाराष्ट्रात पिकतो कांदा महाविकास आघाडीचा झालाय वांदा – रामदास आठवले

Ramdas Athawale | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे. यानंतर ...

Navneet Rana | खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Navneet Rana | टीम महाराष्ट्र देशा: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी माहिती समोर आली आहे. खासदार नवनीत राणा यांना जीवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या ...