Marathi News
क्रिकेट विश्वावर शोककळा! वेस्ट इंडीजचे दिग्गज सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन
वेस्ट इंडीजचे महान अष्टपैलू आणि क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडू सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले असून क्रिकेटविश्वाने एका महान युगाला निरोप दिला आहे.
मोठी बातमी : 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गदारोळ
20 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतरमंतरवर तणाव निर्माण झाला.
सोनम वांगचुक हे आपल्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व – सुप्रिया सुळे
NEET पेपरफुटी प्रकरणी 19 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळे यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत तातडीने संवाद साधण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा दावा
आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येतील तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा केला आहे.
‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य
आमीर खानने स्पष्ट केले की '3 Idiots'मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.
महिलांना मोठा धक्का! महाराष्ट्रात मोफत साडी योजना बंद; 25 लाख कुटुंबांवर परिणाम
राज्य सरकारने आर्थिक कारणांमुळे रेशन कार्डधारक महिलांना दरवर्षी दिली जाणारी मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताच्या शेजारी देशात भीषण हल्ला; 45 हून अधिक जणांचा मृत्यू!
बलुच लिबरेशन आर्मीने बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करून 45 हून अधिक सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे.
NEET 2026 निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थ्यांना यश, असा पाहा तुमचा निकाल
पेपरफुटीनंतर झालेल्या NEET UG 2026 पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 11.25 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि आर्यन गुप्ता व पांशुल बन्सल यांनी 715 गुणांसह संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे.
महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार? फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चांना उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या दिल्ली दौऱ्यांमुळे राज्य आणि केंद्रात मोठ्या राजकीय फेरबदलांच्या चर्चांना वेग आला आहे.
समुद्र झाला स्मशान! रोहिंग्या निर्वासितांच्या दोन बोटी बुडाल्या; 500 हून अधिक मृत्यूची भीती
म्यानमारच्या रखाइन राज्यातून निघालेल्या रोहिंग्या निर्वासितांच्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्या. ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.














