मोठी बातमी
विदर्भात उकाड्यानंतर दिलासा; पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून नागपूर, गडचिरोली आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
राहुल गांधींचा E20 पेट्रोलवर गंभीर आरोप; ‘कारचे इंजिन खराब होत आहेत’
E-20 पेट्रोल वादावर राहुल गांधी यांनी सरकारवर इंजिन खराब होणे आणि जनतेच्या खिशावर अतिरिक्त ओझे टाकल्याचा आरोप केला, तर हरदीप सिंग पुरी यांनी हे दावे फेटाळले.
‘प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेत तथ्य नाही’; सुनील तटकरेंची भूमिका स्पष्ट
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला दुजोरा देत राष्ट्रवादीतील नेतृत्वबदलाच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘ठाणे की रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते, जरांगेची भाषा मान्य आहे का? सदावर्तेंचा शिंदेंना सवाल
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंना सवाल करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
‘एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा’; गिरीश महाजनांचं राज ठाकरेंना थेट चॅलेंज
नाशिकच्या खड्डे आणि कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे व गिरीश महाजन आमनेसामने आले असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
‘एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता’; संजय राऊतांचा घणाघात
संजय राऊतांनी नारायण राणेंचे शिवसेनेतील योगदान मान्य करत एकनाथ शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता, असे म्हटले.
खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावणं पडणार महागात, राज्यभर धडक कारवाईचे आदेश
खाजगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता थेट दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘संसदेत येऊन उत्तर द्या’; अमित शहा यांच्या अनुपस्थितीवर काँग्रेसचा हल्लाबोल
अमित शहा संसदेत अनुपस्थित असल्याचा आरोप करत काँग्रेसने विद्यार्थ्यांवरील कथित कारवाई, पेलेट गन, टिअर गॅस आणि AK-47 वापराबाबत स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
‘लोक भाजपलाच मत देणार असतील तर आता भोगा’; राज ठाकरे यांनी नाशिककरांना सुनावणे
राज ठाकरे यांनी नाशिक कुंभमेळा तयारीवर टीका करत रस्त्यांची दुरवस्था, वृक्षतोड, प्रशासनाची निष्क्रियता आणि गुजरातच्या कंत्राटदारांवर प्रश्न उपस्थित केले.
‘डिग्री चुलीत घालायच्या का?’ उद्योगासाठी तारण मागणाऱ्या बँकांवर सदाभाऊ खोतांचा सवाल
सदाभाऊ खोतांनी फुकट योजना कमी करून रोजगार, उद्योगांसाठी कर्जसुलभता आणि शेतकरी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज व्यक्त केली.














