म्हाडाच्या घरांसाठी मुंबईकरांच्या तुफान प्रतिसाद, पण लॉटरीची तारीख का रखडली?
म्हाडाच्या २,६४० घरांसाठी ७५,३६६ अर्ज आले असून २५ जूनला आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल.
अब्दुल सत्तार यांची दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद, संजय राऊतांचा थेट सवाल… खरोखरच पडद्यामागे काही शिजतंय?
भाजपवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची साद घातली आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत पश्चात्ताप झाला असेल तर ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांच्यात फोनवरच राडा, …अन् सावे यांनी रागात फोन कट केला
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत मोठा राडा झाला असून अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांच्यात फोनवरच तुफान वाद झाल्याचे समोर आले आहे.
पार्थ पवार खूप जोरात पळतायत का? प्रश्नांवर सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट
पार्थ पवार राजकारणात एवढे सक्रिय का झाले? या प्रश्नावर सुनील तटकरेंनी थेट उत्तर देत पक्षाची भूमिका आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठे संकेत दिले आहेत.
सुनील तटकरेंचा थेट कबुलीजबाब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण ‘त्या’ एका घटनेनं सगळंच बदललं!
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी धक्कादायक खुलासा करत गुप्त घडामोडींची जाहीर कबुली दिली असून यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.
विक्रम काकडेंनी भरला फॉर्म, पुण्यात भाजपच्या बंडखोरीने वाढला सस्पेन्स
पुणे विधानपरिषद निवडणुकीत अजित पवार गटाकडून विक्रम काकडे तर भाजपमधून प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज भरल्याने महायुतीत मोठे नाराजीनाट्य रंगले आहे.
मविआची यादी आली, पण एकाच जागेवर शरद पवार गटाचे दोन अर्ज आल्याने सस्पेन्स वाढला!
विधान परिषदेसाठी काँग्रेसने ५ उमेदवार जाहीर केले आहेत, तर सातारा-सांगलीत शरद पवार गटाकडून दोन उमेदवारांचे अर्ज भरले जात असल्याने खळबळ उडाली आहे.
अरुण लखानी यांना भाजपची उमेदवारी, सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांच्या एन्ट्रीने राजकारण तापलं!
भाजपने विधान परिषदेसाठी सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि उद्योगपती अरुण लखानी यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!
आरसीबीने गुजरातचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. विराटने ७५ धावा कुटल्या, तर वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक बक्षिसे जिंकली.
धनंजय देशमुखांवरील ‘तो’ गुन्हा खोटा? समाधान खिंडकरच्या बनावामुळे बीडमध्ये मोठी खळबळ
बीडमध्ये धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांनी दिलेली शस्त्राचा धाक दाखवल्याची तक्रार पोलिसांच्या तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे पूर्णपणे खोटी ठरली आहे.













