Agriculture
सरकारचे दोन GR धडकले, पण कांदा उत्पादकांचा संताप कायम! २५ रुपये भाव मिळणार की पुन्हा आंदोलन पेटणार?
कांद्याला १५.८० रुपये दर आणि अटी शिथिल करूनही शेतकरी समाधानी नाहीत. २५ रुपयांच्या मागणीसाठी शेतकरी पुन्हा आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे.
नाफेडचा मोठा निर्णय, कांदा खरेदीच्या जाचक अटी शिथिल; शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार नाफेडच्या कांदा खरेदीतील अटी शिथिल झाल्या आहेत. डागी कांदा स्वीकारला जाणार असून खरेदीसाठी बाजारशुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.
नाफेडची माघार! कांदा खरेदीच्या अटी शिथिल, पण शेतकऱ्यांच्या खिशात खरंच पैसे येणार का?
शासकीय कांदा खरेदीतील जाचक अटी अखेर शिथिल करण्यात आल्या आहेत. आता ३० टक्के रंग बदललेला कांदाही नाफेड स्वीकारणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींमुळे किसान सभेने आदेशाची होळी केली असून, विरोधकांनीही या फसव्या घोषणेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे अधिकृत घोषणा टळली असून शेतकऱ्यांना अटी व शर्तींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.














