Agriculture
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मान्सूनची रखडपट्टी संपणार; ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
हर्णे आणि सोलापुरात अडकलेला मान्सून २३ जूनपासून राज्यात पुन्हा वेग घेणार असून, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojna: अखेर तारीख ठरली! २३ वा हप्ता खात्यात जमा होणार, पण ‘ही’ एक अट पूर्ण केलीय का?
पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा; तमिळनाडूतील लाखो शेतकऱ्यांची ७५ हजारांपर्यंतची कर्जमाफी थेट लागू!
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील १४.४३ लाख शेतकऱ्यांचे ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा
सरसकट कर्जमाफीच्या अटींचा निषेध करत वाशिममध्ये शेतकऱ्याने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवली. मागणी मान्य न झाल्यास थेट मंत्र्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
एल निनोचा फटका! राज्यात पावसाची आणखी दडी, सरकारकडून पाणीकपातीचे मोठे संकेत
राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता नसल्याने पाणीसंकट गडद झाले आहे. मुंबईत २० टक्के पाणीकपातीचा विचार सुरू असून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन सरकारने केले आहे.
मान्सूनची वाटचाल रखडली! महाराष्ट्रावर एल निनोचं सावट, पेरण्यांचं काय होणार?
अरबी समुद्रात मान्सून रखडल्याने महाराष्ट्रात पावसाला आणखी विलंब होणार आहे. एल निनोच्या सावटामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या असून पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
मान्सून गोव्यात पोहोचला असून पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री कधी? हवामान विभागाची मोठी अपडेट
मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असून येत्या ४८ ते ७२ तासांत तो महाराष्ट्रातील तळकोकणात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.














