Maharashtra
गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील लूकवर कंगना राणौतची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, “तुझ्या सौंदर्याचा…”
निळ्या साडीतील लूकमुळे 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकला कंगना राणौटने तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सौंदर्याचा वापर करण्याचा मजेशीर सल्ला दिला आहे.
सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; ‘सेक्स वर्कर’ महिलांना अटक करता येणार नाही, पोलिसांना कडक इशारा!
स्वतःच्या इच्छेने सेक्स वर्क करणाऱ्या सज्ञान महिलांना अटक किंवा त्रास देऊ नये, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
मान्सून लांबणीवर; हवामान विभागाची धक्कादायक माहिती अन् शेतकऱ्यांवर दुष्काळाची टांगती तलवार!
मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी सरसकट ओबीसी दाखले देण्यास विरोध दर्शवत EWS मधून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.
अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार
लाडकी बहीण योजनेतून आणखी ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरतील, असा मोठा दावा करत अंबादास दानवे यांनी आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
रावसाहेब दानवे यांचं सूचक हसू अन् गौप्यस्फोट; राजेश टोपे खरंच कमळ हाती घेणार?
राजेश टोपेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावर रावसाहेब दानवे यांनी सूचक मौन बाळगत हसत-हसत दिलेली प्रतिक्रिया सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; लाडकी बहीण योजनेचे पैसे ‘यांच्या’ खिशातून वसूल करणार!
लाडकी बहीण योजनेत फसवणूक करून लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून सरकार पैसे वसूल करणार असून, पात्र महिलांसाठी केवायसी विंडो पुन्हा उघडली जाईल.
देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे अधिकृत घोषणा टळली असून शेतकऱ्यांना अटी व शर्तींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.














