Maharashtra
‘सरकारचा हा लक्ष विचलित करण्याचा डाव’; जंतरमंतर कारवाईवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर संजय राऊत यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप करत ही कारवाई लक्ष विचलित करण्यासाठी केल्याचा दावा केला.
सोनम वांगचुक रुग्णालयात; शरद पवारांचा केंद्रावर हल्लाबोल, ‘आंदोलन थांबणार नाही’
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
भाजपची शरद पवार गटाला अट! आधी विलीनीकरण… मगच NDA?
शरद पवार गटाने एनडीएमध्ये सामील होण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, अशी भाजपने अट घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मोठी बातमी : 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गदारोळ
20 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतरमंतरवर तणाव निर्माण झाला.
‘वंदे मातरम’चा अपमान केल्यास 3 वर्षांचा तुरुंग? संसदेत येणार मोठे विधेयक
केंद्र सरकार पावसाळी अधिवेशनात 'वंदे मातरम'चा अपमान दंडनीय गुन्हा ठरवणारे विधेयक मांडण्याच्या तयारीत असून, त्यात तीन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद प्रस्तावित आहे.
सोनम वांगचुक हे आपल्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व – सुप्रिया सुळे
NEET पेपरफुटी प्रकरणी 19 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सुप्रिया सुळे यांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत तातडीने संवाद साधण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार? ‘या’ बड्या नेत्याचा मोठा दावा
आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येतील तसेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही पुन्हा एकत्र येऊ शकतात, असा दावा केला आहे.
‘3 Idiots’ आणि सोनम वांगचुक यांचा काही संबंध नाही; आमीर खानचे स्पष्ट वक्तव्य
आमीर खानने स्पष्ट केले की '3 Idiots'मधील रँचोची व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नाही. तसेच सुरू असलेल्या उपोषणाबद्दलही त्याने चिंता व्यक्त केली आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स काढणार? मग ‘हे’ प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अंतिम अधिसूचनेनंतरच हा नियम लागू होणार आहे.
महिलांना मोठा धक्का! महाराष्ट्रात मोफत साडी योजना बंद; 25 लाख कुटुंबांवर परिणाम
राज्य सरकारने आर्थिक कारणांमुळे रेशन कार्डधारक महिलांना दरवर्षी दिली जाणारी मोफत साडी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.














