Maharashtra
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे गुंतवा अन् दरमहा मिळवा ९,२५० रुपये; काय आहे सरकारची ही भन्नाट योजना?
पैशांची १०० टक्के सुरक्षा आणि फिक्स इन्कम देणाऱ्या पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीममध्ये (POMIS) गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ९,२५० रुपये मिळवू शकता.
सोनम वांगचुक यांना पोलिसांची बळजबरी अन् हृतिक रोशनची एन्ट्री; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला थेट सवाल
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यावर खळबळ उडाली आहे. आता हृतिक रोशन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला.
तब्बल १० दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस परतला; हवामान विभागाचा ‘हा’ मोठा इशारा
राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आयएमडीने पुणे, साताऱ्यासह देशातील १३ राज्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.
‘रामरक्षकांसोबत आहात की मंदिर लुटणाऱ्यांसोबत?’ उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
नागपूरातील 'रामरक्षा' कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि RSS यांच्यावर जोरदार टीका करत अनेक थेट सवाल उपस्थित केले.
सुप्रिया सुळेंना डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’ सल्ला; पुढील 2 आठवडे भाषणे आणि मुलाखती बंद
घशात सूज आढळल्याने डॉक्टरांनी सुप्रिया सुळे यांना पुढील एक ते दोन आठवडे पूर्ण व्हॉइस रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरेंसारखा घर बसल्या पाठिंबा देतात; सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांचा टोला
सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके प्रकरणावर अंजली दामनिया यांनी केंद्र सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जंतर-मंतरवर अभिजित दिपकेंवर शाईफेक; ‘500 रुपयांत गुंड घुसवले’ असा गंभीर आरोप
जंतर-मंतरवरील उपोषणादरम्यान अभिजित दिपकेंवर शाईफेक झाली. त्यानंतर त्यांनी आंदोलनात पैसे देऊन गुंड घुसवल्याचा गंभीर आरोप केला.
‘सत्ता आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’; अमिताभ बच्चन यांच्याबद्दल परेश रावल यांचा मोठा खुलासा
अमिताभ बच्चन यांनी भूतकाळात मोठा त्रास सहन केला असून ते वाद टाळून शांततेचा मार्ग स्वीकारतात, असे परेश रावल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
पुढील 48 तास राज्यात धो-धो पाऊस पडणार; अनेक जिल्ह्यांना इशारा
हवामान विभागाने महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करत पुढील 48 तासांत मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे.
‘दिल्ली पोलिसांनी मारहाण केली’; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप! बेमुदत उपोषणाची घोषणा
सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवल्यानंतर अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर हल्ल्याचा आरोप करत बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.














