
मनोरमा-दिलीप खेडकरांना गुंगीचं औषध, पूजाला बांधून ठेवलं; वादग्रस्त ‘IAS’च्या घरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पूजा खेडकरच्या घरात नेपाळी नोकराने पालकांना गुंगीचे औषध देऊन चोरी केली. पूजाला बांधून ठेवून मोबाईल लंपास केल्याने खळबळ. पोलिसांचा तपास सुरू.
“देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!
"शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नाही, तर ६० हजार कोटींचा डल्ला मारण्यासाठी आहे." राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात. खर्चाच्या आकड्यांवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न.
“पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
"एकतर अजित पवारांना मंत्रीपदावरून दूर करा किंवा माफी मागा." उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले दोन पर्याय. सत्तेसाठी 'दुतोंडी गांडुळासारखे' वागत असल्याची केली टीका.
“कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!
काँग्रेसने गिरीश महाजनांवर कुंभमेळ्याच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. "हा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातो," असा दावा सपकाळांनी केला.
“भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
"भाजपचा प्रवास 'राष्ट्र प्रथम' कडून 'बलात्कारी प्रथम' कडे सुरू आहे." उद्धव ठाकरेंनी बदलापूर आणि पालघर प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
“संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? चीड, राग आहे की नाही?”; वर्षातून ४४ दिवस पाणी मिळाल्याने ठाकरेंचा भडका!
"संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? अंगात रग उरलीये का?" पाणीप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये भडका. ३६५ दिवसांत फक्त ४४ दिवस पाणी मिळाल्याने संताप.
“५० खोके एकदम ओके”; भररस्त्यात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी; शिंदेंच्या शिवसेनेलाच दिला ‘घरचा आहेर’?
मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी चक्क शिंदेंच्या शिवसेनेविरोधात '५० खोके एकदम ओके'ची घोषणाबाजी केली. वॉर्ड १७३ मधील मैत्रीपूर्ण लढतीत मोठा राडा झाला आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड? खात्यात थेट ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता!
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३००० रुपये मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता आहे, पण विरोधकांनी आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
“पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!
"७० हजार कोटींचे पुरावे खोटे की तुम्ही दुतोंडी गांडूळ?" उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत विखारी टीका केली आहे. बदलापूर प्रकरणावरूनही त्यांनी भाजपला घेरले.
“उष्टं-खरकटं का खाता? बाळासाहेबांनी दोन घास भरवले नाहीतर…”; ठाकरेंचा दानवेंवर ‘विखारी’ वार!
"बाळासाहेबांनी घास भरवला नसता तर तुमचं राजकारण कुपोषणाने संपलं असतं," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीका केली. 'उष्टं-खरकटं' विधानावरूनही त्यांनी दानवेंना घेरले.














