
शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
मणिपूरनंतर आता मेघालय जळतंय! BSF जवानांवर जीवघेणा हल्ला, परिस्थिती बिघडल्याने थेट लष्कर तैनात
मेघालयच्या गारो हिल्समध्ये उसळलेल्या हिंसाचारात जमावाने थेट BSF जवानांवर हल्ला करत गाडी पेटवली आहे. परिस्थिती बिघडल्याने लष्कर तैनात करण्यात आले असून कर्फ्यू लागू झाला आहे.
‘आयसीसी अध्यक्ष की फॅनबॉय?’ बीसीसीआयच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ!
बीसीसीआयच्या एका व्हिडीओवरून मोठी खळबळ उडाली आहे. यात आयसीसी अध्यक्ष 'फॅनबॉय' सारखे दिसत असून, ग्लेन मिशेल यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
‘फक्त जय श्रीराम म्हणा, सिलेंडर दारात येईल’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघात!
देशात गॅस टंचाई असताना पंतप्रधान प्रचारात व्यग्र आहेत. 'नमो नमो' म्हटल्यास पेट्रोल-डिझेल घरपोच मिळेल, असा टोला संजय राऊतांनी मोदी सरकारला लगावला आहे.
हार्दिक पांड्यावर तिरंग्याच्या अपमानाचा आरोप; वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच पुण्यात पोलीस तक्रार
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तीन दिवसांतच हार्दिक पांड्याविरोधात पुण्यात तिरंग्याच्या अपमानाबद्दल पोलीस तक्रार दाखल झाली आहे.
Sanju Samson: संजूच्या वादळामागे ‘सचिन’ कनेक्शन! विजयानंतर सॅमसनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
विश्वचषकाच्या फायनलमध्ये ८९ धावांची तुफानी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने विजयानंतर सचिन तेंडुलकरचे आभार मानले असून, त्यांच्या एका सल्ल्यामुळेच हा विजय सुकर झाल्याचे सांगितले आहे.
भारत विश्वविजेता! फायनलमध्ये न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा, अहमदाबादमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
टीम इंडियाने अहमदाबादमध्ये इतिहास रचला असून न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले आहे. बुमराह आणि सॅमसन विजयाचे नायक ठरले.
Jasprit Bumrah: बुमराहचा फायनलमध्ये कहर! ‘यॉर्कर किंग’ने किवींची दाणादाण उडवली, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
अहमदाबादच्या महामुकाबल्यात जसप्रीत बुमराहने ४ बळी घेत न्यूझीलंडची कंबर मोडली असून, १७.३ षटकांत किवींची अवस्था ९ बाद १५२ अशी झाली आहे.













