मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का!; 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
रायगड मनसेतील जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून नाराजी वाढली असून, संदीप ठाकूर यांच्या राजीनाम्यानंतर 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News; सरकारने उघडले मागण्यांचे ‘दार’
एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ वरून ५८ टक्के, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
Pune Crime : १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी, पण नात्यातच दडलं होतं हत्येचं रहस्य
लोहगड किल्ल्यावर झालेला केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसून हत्या असल्याचा पोलिसांचा दावा आहे. होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर कट रचल्याचा संशय असून दोघांची चौकशी सुरू आहे.
Big News : समान नागरी कायद्याच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल; UCC साठी समिती स्थापन
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
“पैसा फेको तमाशा देखो”; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटावर पैशांच्या राजकारणाचा आणि खासदार फुटीचा आरोप करत जोरदार टीका केली.
एकनाथ शिंदे गट मजबूत; प्रवेशानंतर मास्टरस्ट्रोक घोषणा
सहा बंडखोर खासदारांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
Breaking News : ठाकरेंच्या सहा फुटीर खासदारांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेतील राजकीय संघर्ष वाढला आहे. या घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईतील काळा धंदा उघडकीस; नगरसेवकासह चौघांवर गंभीर आरोप
उलवे येथील लॉजवर छापा टाकून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात नगरसेवक आणि माजी नगरसेवकासह चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
ऑपरेशन टायगर यशस्वी? 6 खासदार शिंदेंच्या भेटीला, सातव्या नावाची चर्चा सुरू
ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून, त्यांच्या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सातव्या खासदाराच्या दाव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.
ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटात राजकीय हालचालींना वेग
ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल दिसून येत आहेत.














