शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट! ‘पहाटेच्या शपथविधीचीही होती पूर्ण कल्पना’; ‘या’ आमदाराचा दावा
अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीपासून ते NDA प्रवेशाच्या चर्चांपर्यंत शरद पवारांना सर्व घडामोडींची कल्पना होती, असा दावा केला.
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ! अमेरिका-इराण संघर्षाचा थेट परिणाम
अमेरिका-इराणमधील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार होत असून, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,42,289 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे.
जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील ट्रकचा भीषण अपघात; 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 7 जण जखमी
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात साहित्यवाहू ट्रकच्या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात वारकरी जखमी झाले आहेत.
रामदास आठवलेंचा मोठा दावा! शरद पवार NDA मध्ये आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते
रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी 2014 किंवा 2019 मध्ये NDA मध्ये प्रवेश केला असता तर ते देशाचे राष्ट्रपती झाले असते, असा मोठा दावा केला.
ITCZ सक्रिय! 20 ते 30 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा जोर धरणार; देशात मुसळधार पावसाची शक्यता
ITCZ प्रणाली सक्रिय झाल्याने 20 ते 30 जुलैदरम्यान देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा जोर धरण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Pandharpur Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; पुणे पोलिसांची मोठी कारवाई, ८९ संशयित ताब्यात
पुणे पालखी सोहळ्यात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरी करणाऱ्या ८९ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत असून, मोबाईल व दागिने चोरीच्या ११ घटनांची नोंद झाली आहे.
वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला
संजू सॅमसनला बाहेर करून तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देण्याच्या भावनावश निर्णयावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी रोखठोक भाष्य केले आहे.
स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नाही. कडक उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर आणि 'टेलिस्कोपिक' (टप्प्याटप्प्याने वाढणारी) दररचना कारणीभूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी गणितासह केला आहे.
भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.














