Maharashtra
CJP आंदोलनाची सरकारने घेतली दखल; जे. पी. नड्डांचे मोठे आश्वासन; म्हणाले…
CJP प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांवर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले.
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांनी मागे घेतले उपोषण; जे. पी. नड्डांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील बेमुदत उपोषण मागे घेतले.
‘माझ्या बापानेही मला इतक्यांदा…..’; ५२ वर्षीय राम कपूरच्या ‘त्या’ कृतीवर श्रेयाचा संताप!
लॉकअप २ मध्ये टास्क जिंकल्याच्या आनंदात राम कपूर यांनी वारंवार किस केल्याने श्रेया कालरा संतापली असून, तिने थेट त्यांच्या सीनिअरिटीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.
सूपमध्ये झुरळ, फ्रिजमध्ये धक्कादायक प्रकार; तुकाराम मुंडेंचा नागपुरात मोठा दणका!
नागपुरातील हॉटेलमध्ये सूपमध्ये झुरळ आणि अत्यंत अस्वच्छता आढळून आल्याने तुकाराम मुंडे यांच्या एफडीए विभागाने हॉटेलचा परवाना थेट रद्द केला आहे.
हातात संविधान आणि थेट ट्रकवर; प्रकाश राज यांनी दिल्ली का दणाणून सोडली?
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ CJP च्या आंदोलनात अभिनेते प्रकाश राज यांनी सहभाग घेत, थेट ट्रकवर उभे राहून तरुणांमध्ये जोश भरला.
‘आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हे…..’; कंगना राणौत थेट विरोधकांवर कडाडली!
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या गदारोळावर खासदार कंगना राणौत भडकली असून, 'सरकार कसे चालवायचे हा आमचा अधिकार आहे', असे तिने ठणकावले.
“माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबले होते”; श्रेयस तळपदेने सांगितला थरारक अनुभव
अभिनेता श्रेयस तळपदे यांनी कार्डियाक अरेस्टदरम्यान 10 मिनिटे हृदयाचे ठोके थांबले होते, असा थरारक अनुभव सांगितला.
“सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज
'नीट' पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधातील 'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलक आणि नेत्यांना ताब्यात घेतले.
उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे
पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.














