Maharashtra
कोल्हापुरात चक्क गॅसअभावी लग्न पुढे ढकलण्याची वेळ! तीन आमदारांच्या घरात मात्र लगीनघाई; नेमकं चाललंय काय?
युद्धाच्या भीतीने कोल्हापुरात गॅसची मागणी वाढली असून व्यावसायिक गॅस बंद करण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रसंगी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.
पाणी जसं जपून वापरता, तसाच आता गॅसही वापरा! जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाने मोठी खळबळ
इराण-इस्रायल संघर्षामुळे राज्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईप्रमाणेच नागरिकांनी गॅसही जपून वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..
मुंबईच्या खालावलेल्या हवेवर दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. 'लहान मुलं गुदमरतायत', असं म्हणत तिने थेट बीएमसीला जाब विचारलाय.
काव्या मारनने पाकिस्तानी खेळाडूवर उधळले कोट्यवधी; BCCI ची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…..
काव्या मारन यांच्या 'सनरायझर्स लीड्स'ने द हंड्रेड लीगमध्ये पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला २.३४ कोटींना खरेदी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
सोने-चांदीच्या दरात अचानक उलथापालथ; १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल!
आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली.
पुणेकरांनो घाबरू नका! गॅसच्या रांगा लावण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा हा मोठा निर्णय नक्की वाचा…
पुण्यात गॅस टंचाई असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. घरगुती गॅस मुबलक असून काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शिवसेना कोणाची? अंतिम युक्तिवादासाठी दोन्ही गट सज्ज, पण सुप्रीम कोर्टाचा नवा ट्विस्ट!
शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून दोन्ही गट अंतिम युक्तिवादासाठी सज्ज झाले आहेत. पुढची तारीख लवकरच ठरेल.
गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!
फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.
गॅस ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! आता ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच मिळणार सिलेंडर, बुकिंगचे नियम बदलले
गॅस टंचाईच्या अफवा आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता ग्रामीण भागात 45 तर शहरी भागात 25 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळेल.
मणिपूरनंतर आता मेघालय जळतंय! BSF जवानांवर जीवघेणा हल्ला, परिस्थिती बिघडल्याने थेट लष्कर तैनात
मेघालयच्या गारो हिल्समध्ये उसळलेल्या हिंसाचारात जमावाने थेट BSF जवानांवर हल्ला करत गाडी पेटवली आहे. परिस्थिती बिघडल्याने लष्कर तैनात करण्यात आले असून कर्फ्यू लागू झाला आहे.













