Maharashtra
‘ऑपरेशन देवेंद्र’ची चर्चा का? उद्धव ठाकरेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीमागे 'ऑपरेशन देवेंद्र' असल्याचा दावा करत भाजपच्या रणनीतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
Breaking News : ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी?
खासदार बजरंग सोनवणे यांच्या फडणवीस भेटीनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली असताना रोहित पवारांनी राष्ट्रवादीचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा केला.
ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले, “बाळासाहेबांचे सुपुत्र कधीच झुकणार नाहीत”
फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे भाजपसोबत मांडवली करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
ठाकरेंचा नवा राजकीय रणसंग्राम! “भाजपमुक्त रामासाठी आंदोलन करणार”
यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत "भाजपमुक्त राम पाहिजे" म्हणत नव्या आंदोलनाची घोषणा केली.
आधी NEET, आता TET! महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र सुरूच…
ठाण्यात MAHA TET पेपर लीकचा संशय आल्याने २८ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे एकाच विमानात; राजकीय वर्तुळात खळबळ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई ते नागपूर एकाच विमानातून प्रवास केला. प्रवासादरम्यान झालेल्या चर्चेमुळे राजकीय चर्चांना वेग आला.
पक्षांतरबंदी कायद्यावर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
पक्षांतरबंदी कायद्यावर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अरुण जेटलींनी 2003 मध्ये केलेल्या कायद्यातील बदलांबाबत आपल्याला महत्त्वाची माहिती दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट केला.
पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद; अभिमन्यू पवारांना मेधा कुलकर्णींचं प्रत्युत्तर, म्हणाल्या ‘आत्मपरीक्षण करा’
पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून झालेल्या वादानंतर मेधा कुलकर्णींनी अभिमन्यू पवारांना प्रत्युत्तर देत आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.
Ketan Agrawal Death Case: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; उज्ज्वल निकम यांची एन्ट्री
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. यामुळे सिया गोयलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.














