Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

Maharashtra Solar Scheme: फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर! वीज बिल होणार शून्य

महाराष्ट्र सरकारच्या स्मार्ट सोलर योजनेत पात्र ग्राहकांना फक्त 2,500 रुपयांत घरावर सोलर बसवून वीज बिल मोठ्या प्रमाणात कमी करण्याची संधी मिळणार आहे.

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

Ketan Agrawal Murder Case : चेतनच्या पँटमध्ये दडलंय ‘ते’ गुपित?

केतन अग्रवाल हत्याकांडात चेतनच्या पँटच्या पुराव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, पोलिसांचा तपास आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चर्चेत आला आहे.

CM Thalapati Vijay

Tamil Nadu Politics : तमिळनाडूत राजकीय उलथापालथ! मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची खेळी?

तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, AIADMK च्या सहा आमदारांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री विजय यांची सत्ताबळ मजबूत करण्याची रणनीती चर्चेत आली आहे.

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

TET पेपरफुटीवरून विधानसभेत गोंधळ; वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, सत्ताधाऱ्यांवर बोट

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला घेरत विधानसभेत गोंधळ घातला, तर सरकारने सविस्तर अहवाल सादर करण्याचं आश्वासन दिलं.

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी माहिती जय पवार यांनी दिली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.

Modi Cabinet Reshuffle: काही मंत्र्यांची सुट्टी, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Modi Cabinet Reshuffle: काही मंत्र्यांची सुट्टी; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!

मोदी सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात काही मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता असून, श्रीकांत शिंदेंसह नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे.

Uddhav Thackeray

शिर्डीत उद्धव ठाकरेंचे सत्ताबदलाचे संकेत; “अडीच-तीन वर्षांत आपलं सरकार येईल”

शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताबदलाचे संकेत देत "साईबाबांच्या मनात असेल तर तीन वर्षांत आपलं सरकार येईल" असा विश्वास व्यक्त केला.

DCM Eknath Shinde

“पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही”- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नसरापूर हत्या प्रकरणात भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णयाचे स्वागत करत गुन्हेगारांवर वचक बसेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Ashadhi Wari 2026: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! आषाढी वारीसाठी १६ विशेष रेल्वे

Ashadhi Wari 2026: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! आषाढी वारीसाठी १६ विशेष रेल्वे

आषाढी वारी २०२६ साठी मध्य रेल्वेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंढरपूर मार्गावर १६ विशेष रेल्वे फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा

Nasrapur Crime Case Verdict : ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ गुन्हा ठरला; आरोपीला फाशीची शिक्षा

नसरापूर अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावली असून, अवघ्या ६० दिवसांत खटल्याचा निकाल देत कठोर निर्णय घेतला आहे.