Agriculture
Farmer Loan Waiver : ‘या’ बँकांचे पीक कर्ज होणार माफ; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पीक कर्जमाफीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी पात्र बँका, लाभार्थी आणि अपात्र शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Mahila Shetkari Sashaktikaran Bill 2026 : महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख! सरकारची मोठी घोषणा
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, सरकारी योजनांचा थेट लाभ आणि सक्षमीकरणासाठी 'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026' आज विधानसभेत सादर होणार आहे.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?
महाराष्ट्र कृषी दिनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना या वर्षाअखेरपर्यंत दिवसा १२ तास वीज देण्याची आणि बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी नवीन नियम आणण्याची मोठी घोषणा केली.
बोगस पीक विमा काढणाऱ्यांना मोठा झटका! आधार क्रमांक 5 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट
बोगस पीक विमा काढून शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचे आधार क्रमांक 5 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले जाणार असून त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही.
दुधाला चक्क २०० रुपये लिटरचा भाव! ५ लिटर दूध देणाऱ्या ‘या’ परदेशी शेळीने उघडले शेतकऱ्यांचे नशिबाचे दरवाजे
दिवसाला ३ ते ५ लिटर दूध देणारी स्वित्झर्लंडची सानन शेळी भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या दुधाला बाजारात २०० रुपये लिटर भाव मिळतो.
सुपर अल-निनो म्हणजे समस्याही सुपर !- प्रशांत दैठणकर
बदलत्या हवामानामुळे आणि अल निनोच्या संकटामुळे महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मान्सूनची रखडपट्टी संपणार; ‘या’ तारखेपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा नवा अंदाज
हर्णे आणि सोलापुरात अडकलेला मान्सून २३ जूनपासून राज्यात पुन्हा वेग घेणार असून, अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojna: अखेर तारीख ठरली! २३ वा हप्ता खात्यात जमा होणार, पण ‘ही’ एक अट पूर्ण केलीय का?
पीएम किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा; तमिळनाडूतील लाखो शेतकऱ्यांची ७५ हजारांपर्यंतची कर्जमाफी थेट लागू!
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील १४.४३ लाख शेतकऱ्यांचे ७५,००० रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने भररस्त्यात दुचाकी पेटवली; यापुढे मंत्र्यांच्या गाड्या जाळू, सरकारला दिला गंभीर इशारा
सरसकट कर्जमाफीच्या अटींचा निषेध करत वाशिममध्ये शेतकऱ्याने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवली. मागणी मान्य न झाल्यास थेट मंत्र्यांच्या गाड्या जाळण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.














