मोठी बातमी
“लाडक्या बहिणीं”चा हप्ता लटकणार?; तक्रारीनंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, तारखेबद्दल म्हणाले…
काँग्रेसच्या तक्रारीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता. "आयोगाने सांगितलं तर १६ तारखेला पैसे देऊ," अजित पवारांचे मोठे वक्तव्य.
मुंबईचा चेहरामोहरा बदलणार? फडणवीसांच्या ‘मास्टर प्लॅन’ची जोरदार चर्चा; जाणून घ्या नेमकं काय आहे व्हिजन
अटल सेतू आणि मेट्रोमुळे प्रवास वेगवान होतोय, तर बीडीडी चाळ आणि धारावी पुनर्विकासामुळे मुंबईकरांना हक्काचं घर मिळतंय. वाचा देवेंद्र फडणवीसांच्या 'मास्टर प्लॅन'चा हा सविस्तर आढावा.
“पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात
"पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीलाही बोलावणार नाही." विलासराव देशमुखांवरील टीकेचा समाचार घेताना राज ठाकरेंनी रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका केली.
मनोरमा-दिलीप खेडकरांना गुंगीचं औषध, पूजाला बांधून ठेवलं; वादग्रस्त ‘IAS’च्या घरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
पूजा खेडकरच्या घरात नेपाळी नोकराने पालकांना गुंगीचे औषध देऊन चोरी केली. पूजाला बांधून ठेवून मोबाईल लंपास केल्याने खळबळ. पोलिसांचा तपास सुरू.
“देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!
"शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी नाही, तर ६० हजार कोटींचा डल्ला मारण्यासाठी आहे." राजू शेट्टींचा फडणवीसांवर घणाघात. खर्चाच्या आकड्यांवरून उपस्थित केले गंभीर प्रश्न.
“पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
"एकतर अजित पवारांना मंत्रीपदावरून दूर करा किंवा माफी मागा." उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले दोन पर्याय. सत्तेसाठी 'दुतोंडी गांडुळासारखे' वागत असल्याची केली टीका.
“कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!
काँग्रेसने गिरीश महाजनांवर कुंभमेळ्याच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. "हा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातो," असा दावा सपकाळांनी केला.
“भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
"भाजपचा प्रवास 'राष्ट्र प्रथम' कडून 'बलात्कारी प्रथम' कडे सुरू आहे." उद्धव ठाकरेंनी बदलापूर आणि पालघर प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
“संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? चीड, राग आहे की नाही?”; वर्षातून ४४ दिवस पाणी मिळाल्याने ठाकरेंचा भडका!
"संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? अंगात रग उरलीये का?" पाणीप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये भडका. ३६५ दिवसांत फक्त ४४ दिवस पाणी मिळाल्याने संताप.














