Maharashtra
शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!
'बिग बॉस १३' फेम शहनाझ गिल आणि आरसीबीचा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून चाहते तर्क-वितर्क लढवत आहेत.
एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!
आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला एबी डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटचं थेट आव्हान दिलं आहे. यावर कोच मनीष ओझा यांनी वैभवला दोन मोठे गुरूमंत्र दिलेत.
प्रवीण तरडेंचं ठरलंय; ‘अनेकांनी कोरे चेक दिले पण…’; आता रुपेरी पडद्यावर येणार अजितदादांचा बायोपिक!
'धर्मवीर'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची मोठी घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!
'द महाराष्ट्र फाईल्स' या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार असल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!
राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांच्या लग्नाच्या अफवांवर अखेर राकेशच्या बहिणीने मौन सोडले आहे. या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत नवे दर?
केंद्राने आयात शुल्क वाढवल्याने सोन्यात ११ हजार तर चांदीत ३० हजारांची ऐतिहासिक वाढ झाली. पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री थलपती विजय यांचा धडाकेबाज निर्णय; एका झटक्यात ७१७ दारूची दुकाने बंद, कमल हसन यांची पोस्ट व्हायरल, म्हणाले….
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेत येताच ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर कमल हसन यांनी कौतुक केलंय.
हार्दिक पांड्या अंबानींना सोडणार? ‘चेन्नई’मध्ये एन्ट्रीच्या चर्चांनी आयपीएलमध्ये उडाली मोठी खळबळ!
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अंबानींची साथ सोडून लवकरच चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील होऊ शकतो, अशा चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
सूर्यकुमार यादवची कॅप्टन्सी धोक्यात; BCCI कडून मोठा झटका? ‘हा’ स्टार खेळाडू होणार नवा बॉस!
खराब फॉर्म आणि मनगटाच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवकडून टी-२० कर्णधारपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर टीम इंडियाचा नवा कॅप्टन बनू शकतो.














