Maharashtra

Rohit Pawar | शरद पवारांनी सभेसाठी दसरा चौक मैदान का निवडले? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ...

Eknath Shinde | CM शिंदेंच्या चिंतेत वाढ! बड्या नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. ...

Ramdas Athawale | मी आठवले ऐवजी आंबेडकर झालो असतो; रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य

Ramdas Athawale | यवतमाळ: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. माईसाहेब आंबेडकर मला दत्तक ...

Ajit Pawar | दादा भुसेंना कांद्यावर बोलायची गरज नव्हती; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले ...

Ramdas Athawale | उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावं त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री करू – रामदास आठवले

Ramdas Athawale | यवतमाळ: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? याचा अंदाज ...

Ajit Pawar | शरद पवारांच्या परवानगीशिवाय भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितलं

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) दोघांनीही पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ...

Ajit Pawar | कांद्याच्या मुद्द्यावरून दादा गट आणि भाजप आमने-सामने; अजित पवार म्हणाले, “आम्हाला श्रेय…”

Ajit Pawar | मुंबई: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज कांदा खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 2 ...

Eknath Shinde | कांद्याच्या मुद्द्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील गरीब जनतेला…”

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी ...

Bacchu Kadu | केंद्रातील सरकार नामर्द; कांद्याच्या प्रश्नावरून बच्चू कडुंची केंद्र सरकारवर घणाघाती टीका

Bacchu Kadu | पिंपरी चिंचवड: कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला आहे. केंद्र ...

Sharad Pawar | कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारचा निर्णय शेतकऱ्यांची अपेक्षा…”

Sharad Pawar | मुंबई: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यामुळे राज्यातील शेतकरी जागोजागी आंदोलन करताना दिसत आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर नाशिक ...