Chhatrapati Sambhajinagar
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!
"तुम्ही पालक असाल, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक आहेत." संजय केनेकरांच्या या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली असून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.
Zilla Parishad Election: राजकीय भूकंप टळला? जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नवी ‘डेडलाईन’ आली समोर!
सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलासा देत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे, आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
“पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात
"पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीलाही बोलावणार नाही." विलासराव देशमुखांवरील टीकेचा समाचार घेताना राज ठाकरेंनी रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका केली.
“पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
"एकतर अजित पवारांना मंत्रीपदावरून दूर करा किंवा माफी मागा." उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिले दोन पर्याय. सत्तेसाठी 'दुतोंडी गांडुळासारखे' वागत असल्याची केली टीका.
“भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
"भाजपचा प्रवास 'राष्ट्र प्रथम' कडून 'बलात्कारी प्रथम' कडे सुरू आहे." उद्धव ठाकरेंनी बदलापूर आणि पालघर प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
“संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? चीड, राग आहे की नाही?”; वर्षातून ४४ दिवस पाणी मिळाल्याने ठाकरेंचा भडका!
"संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? अंगात रग उरलीये का?" पाणीप्रश्नावरून उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमध्ये भडका. ३६५ दिवसांत फक्त ४४ दिवस पाणी मिळाल्याने संताप.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड? खात्यात थेट ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता!
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून ३००० रुपये मकर संक्रांतीला मिळण्याची शक्यता आहे, पण विरोधकांनी आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
“पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!
"७० हजार कोटींचे पुरावे खोटे की तुम्ही दुतोंडी गांडूळ?" उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत विखारी टीका केली आहे. बदलापूर प्रकरणावरूनही त्यांनी भाजपला घेरले.
“उष्टं-खरकटं का खाता? बाळासाहेबांनी दोन घास भरवले नाहीतर…”; ठाकरेंचा दानवेंवर ‘विखारी’ वार!
"बाळासाहेबांनी घास भरवला नसता तर तुमचं राजकारण कुपोषणाने संपलं असतं," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीका केली. 'उष्टं-खरकटं' विधानावरूनही त्यांनी दानवेंना घेरले.
“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते!”; अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगवरून ठाकरेंचा संतापजनक सवाल
"पाणी नाही, पण दारू मात्र मिळते," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या 'नशामुक्त' अभियानाची खिल्ली उडवली. पाणीप्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरले.














