CJP आंदोलनाची सरकारने घेतली दखल; जे. पी. नड्डांचे मोठे आश्वासन; म्हणाले…
CJP प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांवर कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल होणार नसल्याचे आश्वासन दिले.
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांनी मागे घेतले उपोषण; जे. पी. नड्डांसोबतच्या चर्चेनंतर मोठा निर्णय
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील बेमुदत उपोषण मागे घेतले.
“माझ्या हृदयाचे ठोके १० मिनिटांसाठी थांबले होते”; श्रेयस तळपदेने सांगितला थरारक अनुभव
अभिनेता श्रेयस तळपदे यांनी कार्डियाक अरेस्टदरम्यान 10 मिनिटे हृदयाचे ठोके थांबले होते, असा थरारक अनुभव सांगितला.
“सरकार पोरांना घाबरलंय, ’56 इंचवाल्यांची हातभर फाटली”; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीत पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत गोंधळ; ‘चलो संसद’ आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज
'नीट' पेपरफुटी आणि बेरोजगारीविरोधातील 'चलो संसद' आंदोलनादरम्यान दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोलिसांनी लाठीचार्ज करत अनेक आंदोलक आणि नेत्यांना ताब्यात घेतले.
उद्धव ठाकरे यांची रामभक्ती बेगडी; पक्ष वाचवण्यासाठीच ‘रामरक्षा’ म्हणत आहेत : एकनाथ शिंदे
पंढरपूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 'रामरक्षा' मोहिमेवर टीका करत त्यांची श्रीरामांवरील भक्ती ही केवळ पक्ष वाचवण्यासाठी असल्याचा टोला लगावला.
भाजप आमदार नारायण कुचे यांच्या गाडीचा भीषण अपघात; गाडीत नसल्याने थोडक्यात बचावले
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला. मात्र, गाडीत नसल्याने ते सुखरूप बचावले.
सोनम वांगचुक उपोषण मागे घेणार? केंद्र सरकारसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी; दिल्लीतील आंदोलनाला नवे वळण
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत.
Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठाकरे पक्षात शेवटी तिघेच उरतील; गिरीश महाजनांचा मोठा दावा
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी बहुमताची चिंता करण्याऐवजी पक्ष वाचवण्यावर लक्ष द्यावे, कारण आणखी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला.














