Weather Update | राज्यासह बहुतांश भागात पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला अलर्ट
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह देशातील बहुतांश भागांमध्ये ऐन थंडीच्या दिवसात पाऊस धुमाकूळ घालत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात ( Weather Update ) हा मोठा बदल झालेला दिसत आहे.
अशात आज देखील देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात ( Weather Update ) आली आहे. आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात ( Weather Update ) आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील विविध भागांमध्ये अलर्ट जारी केला आहे.
Chance of rain in most parts of the state
या आठवड्यामध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला.
अशात आज राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
राज्यासह जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू या भागांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Raw Papaya Benefits
दरम्यान, बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. अशात या हवामानात कच्च्या पपईचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
कच्च्या पपईचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, त्याचबरोबर डोळे निरोगी राहू शकतात. त्यामुळे या हवामानात निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Ruturaj Gaikwad | मराठमोळ्या ऋतुराजची कमाल बॅटिंग; 13 चौकार 7 षटकार ठोकत झळकावले पहिले आंतरराष्ट्रीय शतक
- 3rd IND vs AUS T20 | मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग : कधी आणि कुठे पहायचे
- Truth Of Abdul Karim Telgi Scam 2003 : ६५ हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या तेलगीच्या डायरीत नेमकी कोणाची नावे? VIDEO
- Airtel VS Jio भांडणात लोकांचा फायदा; मोफत Netflix आणि 3GB डेटासह नवीन मोबाइल प्लॅन लॉन्च
- Raj Thackeray | हार्दिक पांड्याच्या घरवापसीवरून राज्याचं राजकारण तापलं; मनसेने केली सत्ताधाऱ्यांवर टीका