Maharashtra
‘…तर तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू!’ सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर भडकलं
सुनावणीला विलंब आणि जामिनाला विरोध करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला कडक शब्दांत सुनावले असून, 'तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू' असा इशारा दिला आहे.
पावसाची विश्रांती संपणार! राज्यात पुन्हा मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा
हवामान विभागाने देशभरातील १८ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, विश्रांती घेतलेला पाऊस महाराष्ट्रात पुढील आठवड्यापासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
व्हिएतनाममध्ये समुद्रात अचानक बोट उलटली; १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
व्हिएतनाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांची स्पीडबोट समुद्रात उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २१ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे.
सुप्रिया सुळे भडकल्या: ‘आता फक्त मनसेत जाणं बाकी राहिलंय…’ पक्षांतरावरून खोचक टोला
सततच्या पक्षांतराच्या चर्चांवरून खासदार सुप्रिया सुळेंनी मिश्किल टोला लगावला असून, शिंदे गटाच्या 'ऑपरेशन टायगर-३' मुळे राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
पार्थ पवार अडकणार विवाहबंधनात: ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण जिच्याशी पुण्यात होणार साखरपुडा?
पार्थ पवार आणि कायनात धार यांचा येत्या २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा पार पडणार असून पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
ईपीएफओने नोकरदारांना दिलासा देत पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या मोफत विम्यासोबत आता १ लाखाचा अतिरिक्त लाभ देण्याची नवी व्यवस्था देशभरात लागू केली आहे.
सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
सोलापूरच्या यावली गावात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय संजय राऊत या तरुणाने लग्नानंतर दोन महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवली.
स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नाही. कडक उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर आणि 'टेलिस्कोपिक' (टप्प्याटप्प्याने वाढणारी) दररचना कारणीभूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी गणितासह केला आहे.
भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.














