Maharashtra
Maharashtra Rain Alert: कोकणातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; 20 जुलैनंतर राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणातील मुंबईसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 20 जुलैनंतर राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! सेवा नियमित करण्यासाठी शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १० किंवा त्याहून अधिक वर्षे अखंड सेवा बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे.
Ashadhi Wari 2026: पंढरपुरात २४ तास विठ्ठल दर्शन; १५ जुलैपासून VIP दर्शन पूर्णपणे बंद
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १६ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून, १५ जुलैपासून VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
मुंबई कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला भीषण आग; धुरामुळे अडकले शेकडो प्रवासी
मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याने दाट धूर पसरला, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आणि वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
E20 इंधनावर नितीन गडकरींचे मोठे विधान; ‘१०० टक्के पेट्रोल हवे असेल तर जास्त पैसे मोजा’
इथेनॉल मिश्रित E20 इंधन सुरक्षित असून त्याबाबत एकही तक्रार आलेली नसल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १००% पेट्रोल वापरणाऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागेल, असे स्पष्ट केले.
‘राज्याची बदनामी तुमच्या भ्रष्टाचारानं केली’; नाना पटोलेंची फडणवीस सरकारवर घणाघाती टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या खर्च आणि दर्जावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
डीलिमिटेशन बिलावरून महाविकास आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत आक्रमक
डीलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभेदाची चर्चा रंगली असून, शरद पवारांच्या भूमिकेनंतर संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत तीव्र प्रतिक्रिया दिली.
Monsoon Update: पावसाची पुन्हा एंट्री? बंगालच्या उपसागरात नवी हवामान प्रणाली सक्रिय
बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवसांत पूर्व भारतासह मध्य आणि उत्तर भारतात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘लता दीदींची बरोबरी अशक्य’; अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लता मंगेशकरांशी संबंधित वादावर प्रथमच भाष्य करत, त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
‘दोष व्यवस्थेचा, शिक्षा विद्यार्थ्यांना?’ राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या 3 मागण्या
महाराष्ट्रातील Maha TET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर टीका करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.














