Maharashtra
रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाला फटका!
रायगडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून महाडचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
ग्रीनफिल्ड महामार्ग: भूसंपादनावरून करमाडमध्ये राडा; अधिकाऱ्यांच्या उत्तराने मावळला शेतकऱ्यांचा विरोध
शेंद्रा-बिडकीन ग्रीनफिल्ड महामार्गासाठी भूसंपादनाची मोजणी सुरू होताच शेतकऱ्यांनी दर निश्चितीवरून विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतर मोजणी प्रक्रियेला गती मिळाली आहे.
पैठणमध्ये चालत्या बसमध्ये २ लाखांच्या मंगळसूत्राची चोरी; ५ दिवसांनी महिला चोरटीचा चेहरा आला समोर!
पैठणमध्ये चालत्या बसमध्ये सहप्रवासी बनून आलेल्या महिलेने २ लाख २० हजारांचे मंगळसूत्र हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
FIR होऊन ६ महिने उलटले, तरी सचिन घायाळ मोकाट कसा? राजकीय गौडबंगाल? पोलीस यंत्रणा झोपलीये का?
३० कोटींच्या कर्ज घोटाळ्यात एफआयआर आणि कोर्टाने जामीन नाकारूनही आरोपी सचिन घायाळ ६ महिने पोलिसांना कसे सापडले नाहीत? पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
‘मुंबईला 45 लाख गाड्या येणार’; जरांगे यांचा सरकारला मोठा इशारा
मनोज जरांगे यांनी मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा देत 45 लाख गाड्या येणार असल्याचा दावा केला.
‘हा शेवटचा लढा, घरात बसून राहू नका’; मराठा समाजाला जरांगे पाटलांचं मोठं आवाहन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला
‘विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने घाबरला’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर संताप
IIT दिल्लीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून अभिजीत दीपकेंनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारवर संताप व्यक्त केला.
‘राहुल गांधींचं रिलाँचिंग थांबवा’; बावनकुळेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर राजकारणाचा आरोप करत टीका केली.
‘अंमलबजावणीशिवाय माघार नाही’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करत मागण्यांच्या अंमलबजावणीशिवाय माघार नाही, असा इशारा दिला.
‘कामं पूर्ण झाल्यावर हेच लोक हार घालतील’; फडणवीसांचा विरोधकांना पलटवार
नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून फडणवीसांनी नाशिककरांना होणाऱ्या त्रासाची कबुली देत पृथ्वीराज चव्हाणांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.














