Mumbai
‘लाज नाही वाटत?’ लोक मरतायत, अन् तुम्ही आमदार-खासदार फोडताय; अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात
मुंबईतील पावसामुळे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी 'ऑपरेशन टायगर', मिसिंग लिंक प्रकल्प आणि फोडाफोडीच्या राजकारणावरून सरकारवर जोरदार टीका केली.
‘याच विकासामुळे उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये’; राऊतांची शिंदेंवर टीका
संजय राऊत यांनी मुंबईतील पावसाची परिस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प, भ्रष्टाचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात; तब्येतीबाबत मोठी माहिती समोर
ताप आणि अशक्तपणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Rain News: मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रेड अलर्ट; पुढील 48 तास अतिवृष्टीची शक्यता
IMD ने 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी करत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray: राम मंदिर मुद्यावर उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; ‘राम रक्षा आंदोलन’ सुरू करणार
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा निषेध करत उद्धव ठाकरे यांनी 'राम रक्षा आंदोलन' सुरू करण्याची घोषणा केली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
‘मामा, वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा’; जयंत पाटलांचा दत्ता भरणेंना खोचक टोला
महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकावर चर्चा करताना जयंत पाटील यांनी कृषी मंत्री दत्ता भरणे यांना 'वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा' असा खोचक टोला लगावत सरकारवर महिलांची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
उत्तर नागपूरच्या विकासासाठी ५५० कोटींचे विशेष पॅकेज द्या; डॉ. नितीन राऊत यांचा सरकारवर घणाघात
उत्तर नागपूरच्या विकासकामांतील निधीवाटपातील दिरंगाई आणि कथित भेदभावावरून डॉ. नितीन राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ५५० कोटींच्या विशेष निधीसह थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली.
धक्कादायक! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली; छत्री-चप्पल सापडली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू
मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा शोध सुरू असून घटनास्थळी फक्त छत्री आणि चप्पल आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?
महाराष्ट्र कृषी दिनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना या वर्षाअखेरपर्यंत दिवसा १२ तास वीज देण्याची आणि बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी नवीन नियम आणण्याची मोठी घोषणा केली.
ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले, “बाळासाहेबांचे सुपुत्र कधीच झुकणार नाहीत”
फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे भाजपसोबत मांडवली करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.














