Mumbai
‘भाजपच्या झाडावर बसलेत म्हणून…’; पत्रिकेतून शिंदेंचं नाव वगळताच प्रकाश महाजनांचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
नवी मुंबई मनपाच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने प्रकाश महाजन संतापले आहेत. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका करत 'ऑपरेशन टायगर'चे सूचक संकेत दिले आहेत.
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लांबणीवर; पद्मसिंह पाटलांचा फैसला कधी?
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने पुढे ढकलला असून, आता २० जून रोजी या प्रकरणाचा अंतिम फैसला होणार आहे.
प्रसाद वेदपाठकची मनसेकडे धाव; घाटकोपरच्या ‘त्या’ पांढऱ्या पट्टीवरून वाद चिघळला, मनसे आक्रमक होणार?
जैन साध्वींसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्टीला विरोध केल्यानंतर प्रसाद वेदपाठकला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी त्याने आता मनसेची मदत मागितली आहे.
‘छावा’मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने वयाच्या ३० व्या वर्षी मुंबईत कथितरित्या आत्महत्या केली असून पोलीस तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर, पण लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट?
लाडकी बहीण योजनेसाठी ३४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार मोनिका राजळे यांनी मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे.
विधान परिषदेत घोडेबाजार? सुप्रिया सुळेंच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चोख प्रत्युत्तर
सुप्रिया सुळेंनी विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत लोकसभेत बिल आणण्याची घोषणा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रेमाने माणसं जिंकण्याचा सल्ला दिला.
‘भगवान भरोसे काम चालवू नका’, देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार; वॉर रूमच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला थेट अल्टिमेटम
पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या दिरंगाईवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत झापले असून, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा स्पष्ट अल्टिमेटम दिला आहे.
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! पुढील ४८ तासांत राज्याच्या ‘या’ भागात कोसळणार पहिला पाऊस
मान्सून महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर येऊन ठेपला असून येत्या ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पहिल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय: मराठा समाजाला आता ओबीसींप्रमाणे मिळणार ‘या’ ८ योजनांचा थेट लाभ
राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ओबीसी धर्तीवर ८ नव्या शैक्षणिक योजना आणि शुल्कात सवलती लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मनोज जरांगे पाटलांची ‘ती’ सर्वात मोठी मागणी अखेर मान्य, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित ३४ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.














