Mumbai
“निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. 'उष्टं खरकटं' विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
'बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते', हे सांगताना उद्धव ठाकरे भावूक झाले. मुलाखतीतील तो प्रसंग आणि 'प्रदूषणामुळे' आलेल्या त्या पाण्याची चर्चा जोरात!
१५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
मुंबई विमानतळावर १५ तासांच्या चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील यांची सुटका. यूके नागरिकत्वामुळे अटक टळल्याचा दावा, पण जाताना पोलिसांना भेटावे लागणार.
‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
डॉ. संग्राम पाटील यांच्या ज्या पोस्टमुळे गुन्हा दाखल झाला, ती पोस्ट समोर आली आहे. यात मोदींचा उल्लेख असून राष्ट्रवादीच्या नेत्यानेही कमेंट केल्याने राजकारण तापले आहे.
“सत्तेचा माज की कायद्याचा बडगा? ‘त्या’ एका पोस्टमुळे डॉ. संग्राम पाटलांवर गुन्हा; पवार ॲक्शन मोडवर!”
भाजप नेत्यांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी डॉ. संग्राम पाटलांवर मुंबईत गुन्हा दाखल. रोहित पवारांनी दिला सरकारला थेट इशारा, तर विरोधकांचा संताप.
लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी घेरलं; विरोधकांचा सरकारला थेट इशारा, “सुटका करा, अन्यथा…”
लंडनहून मुंबईत परतताच डॉ. संग्राम पाटील यांना पोलिसांनी विमानतळावर ताब्यात घेतले. या कारवाईनंतर रोहित पवार आणि विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस-शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा डाव? रश्मी शुक्लांच्या ‘त्या’ रिपोर्टने राजकारणात भूकंप!
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता का? रश्मी शुक्लांच्या अहवालाने खळबळ उडाली असून, शुक्लांच्या टायमिंगवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Uddhav Thackeray: “हे काय गोट्या खेळायला एकत्र आलेत?”; ठाकरेंचा भाजपवर गंभीर वार!
"आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग तुम्ही काय गोट्या खेळायला आलात?" उद्धव ठाकरेंनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बदलापूर प्रकरणावरही त्यांनी गंभीर आरोप केले.
लंडनहून येताच डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी एअरपोर्टवरच गाठलं; पहाटे २ पासून चौकशी, नक्की प्रकरण काय?
डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असीम सरोदे यांनी याला छळवाद म्हटले असून निखिल वागळेंनीही निषेध केला आहे.
मुंबईचा ‘चेहरा’ बदलण्याचा डाव? लोकसंख्येचं गणित अन् ‘ते’ धक्कादायक दावे; राजकीय वर्तुळात खळबळ!
मुंबईच्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर धक्कादायक दावे समोर. अनधिकृत वस्त्या आणि व्होट बँकेच्या राजकारणाने शहराची मूळ ओळख धोक्यात? वाचा सविस्तर रिपोर्ट.












