
CRPF Recruitment | सीआरपीएफ यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
CRPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) यांच्या आस्थापनेवरील ...
Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?
Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत नेहमी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत असतात. ...
Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका
Sanjay Raut | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर केला होता. न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul ...
UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commission) यांच्यामार्फत विविध ...
Devendra Fadnavis | “16 आमदार अपात्र ठरणार नाही”; अजित पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल दिला आहे. न्यायालयाने हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर ...
Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे राज्यात येणार उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसानंतर (Unseasonal rain) पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागांमध्ये ...
Rahul Narwekar | 16 अपात्र आमदारांचं काय होणार? मुंबईत पोहोचताच नार्वेकर म्हणाले…
Rahul Narwekar | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. राहुल नार्वेकर गेल्या काही दिवसापासून लंडन ...
Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर ...
Gulabrao Patil | “… म्हणून मी उद्धव ठाकरेंना सोडलं”; ठाकरेंसोबत गद्दारीच्या आरोपावर गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण
Gulabrao Patil | जळगाव: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर नेहमी चर्चेत असणारे गुलाबराव पाटील यांनी उद्धव ...
Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप
Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर ...




