Author Profile

‘तडीपार’ व्यक्ती देशाचा संरक्षणमंत्री ही गंमतच; अमित शहांच्या ‘त्या’ वक्तव्याचा पवारांकडून जोरदार समाचार

sharad pawar vs amit shah | "ज्यांना गुजरात दंगलीप्रकरणी कोर्टाने तडीपार केलं, तो व्यक्ती देशाच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. ही एक गंमतच असल्याचा टोला पवारांनी लगावला आहे.

शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविणे शिवसैनिकांची जबाबदारी

Ambadas Danve : शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामाप्रमाणे आगामी काळात आपल्याला संघटनेचे कार्य करण्याचे आहे. कोणतीही राजकीय ताकद नसताना जुन्या शिवसैनिकांनी पक्षाला राज्याच्या ...

माझ्याकडे पेन ड्राईव्ह, हिंमत असेल तर क्लिप…अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

anil deshmukh gives open challenge to devendra fadnavis | फडणवीस यांच्याकडे अशा कोणत्याही क्लिप्स नाहीत. मला माहिती आहे. पण, ते त्यांच्यावरील आरोपाचा बचाव करण्यासाठी असे काहीतरी सांगत आहे. तरी देखील त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे.

देवेंद्र फडणवीसांकडे जर ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत तर मग कारवाई करावी, धमक्या कसल्या देता

विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे Devendra Fadnavis धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळीतील लढवय्या हरपला: नाना पटोले

Father Francis Dibrito यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी व दुःखद आहे. फादर फ्रन्सिस दिब्रिटो यांनी साहित्य, पर्यावरण व सामाजिक चळवळींमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ...

देवेंद्र फडणवीस मला जेलमध्ये टाकणार, मराठ्यांनी भाजपसोबत राहू नका – मनोज जरांगे

Manoj Jarange यांचे उपोषण स्थगित, 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देतो, तोपर्यंत त्यांनी आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. मला जेल मध्ये टाकून फडणवीस यांना निवडणूक काढायची आहे. पण मी आत गेलो तरी भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे - मनोज जरांगे

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच; मोठ्या नेत्याचा दावा, राजकारणात खळबळ

Devendra Fadnavis VS Maratha Reservation | मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत. सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन २०१४ साली फडणवीस यांनीच दिले होते.