शिधावाटप व्यवस्थेत होणार मोठे फेरबदल; जाणून घ्या…
अंत्योदय अन्न योजनेतील धान्य वाटप पद्धतीत बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. प्रति कुटुंब ३५ किलोऐवजी प्रति व्यक्ती ७ किलो धान्य देण्याच्या प्रस्तावामुळे मोठ्या कुटुंबांना अधिक फायदा होऊ शकतो.
संजय पाटील विरुद्ध ठाकरे गट; आदित्य ठाकरेंनी दिलं खुलं चॅलेंज
संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादात आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
‘कोणाचेही घर बॉम्बने उडवू देणार नाही’; संजय दिना पाटलांवर मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडत धमक्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
राऊतांच्या लेटर बॉम्बनंतर संजय दिना पाटील आक्रमक; म्हणाले, “मी मर्द लोकांसोबत गेलोय”
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या आरोपांनंतर खासदार संजय दिना पाटील आक्रमक झाले असून ठाकरे गट सोडण्यामागचे कारण स्पष्ट करत शिंदे गटाला समर्थन दिले.
नसरापूर प्रकरणात भीमराव कांबळे दोषी; न्यायालयात अखेर सत्य सिद्ध
नसरापूर प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. सरकारी पक्षाकडून फाशीची मागणी करण्यात आली आहे.
देणगीचा हिशोब द्या! PMOच्या मागणीनंतर राम मंदिर ट्रस्टने दिलं हे उत्तर
राम मंदिर ट्रस्टच्या देणग्या आणि आर्थिक व्यवहारांची माहिती PMOने मागितली आहे. मात्र चौकशी सुरू असल्याने ट्रस्टने माहिती देण्यास नकार दिला.
‘या’ गटातील आमदार, खासदार बंडखोरीच्या तयारीत? इतर पक्षही अलर्ट मोडवर!
शिवसेना ठाकरे गटातील बंडानंतर आता राष्ट्रवादीतील आमदार-खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांनी वेग घेतला असून सर्व पक्ष अलर्ट मोडवर आहेत.
तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी 250 कोटी गोळा केल्याचा दावा; जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
Maharashtra Rain Alert: पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा धुमाकूळ; 17 जिल्ह्यांना हाय अलर्ट
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील 24 तासांत 17 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Kolkata Warehouse Collapse: ५ जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
कोलकात्यात निर्माणाधीन गोदामाचं छत कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, 5 कामगारांचा मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.














