विश्वास नांगरे पाटील प्रकरणात भाजपची एन्ट्री; चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ ऑफर
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांच्या RSS मुख्यालय भेटीवरून सुरू झालेल्या वादात भाजपचे चंद्रकांत पाटलांनी त्यांची पाठराखण करत संघाची शाखा जॉईन करण्याचे आवाहन केले.
‘ऑपरेशन देवेंद्र’ची चर्चा का? उद्धव ठाकरेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीमागे 'ऑपरेशन देवेंद्र' असल्याचा दावा करत भाजपच्या रणनीतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
1 July New Rules: खिशावर परिणाम करणारे 5 मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियम
1 जुलै 2026 पासून आधार, पासपोर्ट, रेल्वे, क्रेडिट कार्ड आणि इंधन दरांशी संबंधित 5 मोठे बदल लागू होण्याची शक्यता आहे.
RBI Big Update: 2005 पूर्वीच्या जुन्या नोटांबाबत मोठी माहिती; नोटा बंद होणार का?
RBIने 2005 पूर्वीच्या महात्मा गांधी मालिकेतील जुन्या नोटांबाबत बँकांना निर्देश दिल्याने 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोटांबाबत चर्चा सुरू झाली आहे.
‘वेलकम टू द जंगल’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
‘वेलकम टू द जंगल’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत 18.75 कोटींचे नेट कलेक्शन केले.
Breaking News : ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी?
खासदार बजरंग सोनवणे यांच्या फडणवीस भेटीनंतर ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा सुरू झाली असताना रोहित पवारांनी राष्ट्रवादीचा एकही खासदार फुटणार नसल्याचा दावा केला.
ठाकरेंच्या भूमिकेवर रोहित पवारांचा विश्वास; म्हणाले, “बाळासाहेबांचे सुपुत्र कधीच झुकणार नाहीत”
फडणवीस-ठाकरे विमान प्रवासावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे भाजपसोबत मांडवली करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
ठाकरेंचा नवा राजकीय रणसंग्राम! “भाजपमुक्त रामासाठी आंदोलन करणार”
यवतमाळच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत "भाजपमुक्त राम पाहिजे" म्हणत नव्या आंदोलनाची घोषणा केली.
आधी NEET, आता TET! महाराष्ट्रात पेपरफुटीचे सत्र सुरूच…
ठाण्यात MAHA TET पेपर लीकचा संशय आल्याने २८ जूनची परीक्षा रद्द करण्यात आली असून लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरूच! ठाकरेंचे १४ आमदार फुटणार? शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ
ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.














