
“…तर हेच विद्यार्थी भविष्यात सरकार बदलतील”; अभिजित दीपकेचा कडक इशारा
CJP आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईवर टीका करत सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Coal Scam प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; मनमोहन सिंग यांना अखेर मोठा दिलासा
कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. Manmohan Singh यांना सर्व आरोपांतून पूर्णपणे दोषमुक्त ठरवले.
राहुल गांधींच्या ‘अंधभक्त’ विधानाने संसदेत खळबळ; राजनाथ सिंहांचा तीव्र आक्षेप
अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला.
‘तिला कोण गंभीरपणे घेतं?’ ‘GenZ गटार’ वक्तव्यावर अभिजित दिपकेचा पलटवार
कंगना रणौतच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके यांनी सडेतोड प्रतिक्रिया देत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर CJP पुन्हा देशव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे.
एकवेळ शेतकऱ्यांना त्रास झाला तर चालेल पण…; गुलाबराव पाटलांचे खळबळजनक विधान
अखंडित वीजपुरवठ्यासाठी उद्योजकांना प्राधान्य देण्याच्या संदर्भात ‘एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तरी चालेल’ असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राज्यात तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे.
Maharashtra Rain Alert : राज्यात अतिवृष्टीचा धोका! ‘या’ तारखा लक्षात ठेवा
महाराष्ट्रात 29 ते 31 जुलैदरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
PMC भ्रष्टाचाराचा स्फोट! ‘देवाभाऊंचा निरोप’ कोडवर्ड म्हणत काँग्रेस नेत्याचं मोहन भागवतांना थेट पत्र
पुणे महानगरपालिकेतील कथित टेंडर घोटाळे आणि ‘देवाभाऊंचा निरोप’ या कोडवर्डद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी मोहन भागवतांना थेट पत्र पाठवले आहे.
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! फडणवीसांचा गुन्हे मागे घेण्याचा आदेश
NEET पेपरफुटीविरोधी CJP आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्याने आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
CJP पुन्हा रणांगणात! अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा; देशभर आंदोलनाचा एल्गार
विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीवरून CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुन्हा देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाचा इशारा देत सरकारवर दबाव वाढवला आहे.














