Maharashtra
विक्रम काकडेंना मध्यरात्री लॉटरी, मुख्यमंत्र्यांचा तो एक फोन अन् पुण्यात भाजप बॅकफूटवर!
पुण्यात पाच तास चाललेल्या बैठकीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली आहे.
जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट अन् सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना का काढलं?
लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा दावा करत जयंत पाटील आणि रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महायुतीची अंतिम यादी जाहीर; १७ जागांचा सस्पेन्स संपला, पण ‘या’ नावावरून खळबळ!
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून भाजपने ११, शिवसेनेने ४ आणि राष्ट्रवादीने २ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? भोंदू खरातच्या सिनेमावरून सुषमा अंधारेंनी डिवचले
भोंदू बाबा अशोक खरातवरील आगामी सिनेमाच्या कास्टिंगवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं असून, दीपाली सय्यद यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राजक्त तनपुरेंना थेट उमेदवारी, भाजपची यादी जाहीर अन् राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!
भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, पक्षप्रवेश करताच प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून तिकीट दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.














