Politics
सत्तारांची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय; आता पुढे काय?
विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणारे समीर सत्तार उद्या माघार घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अब्दुल सत्तारांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! कर्जमाफीत जाचक अटींचा खोडा, १२ लाख शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच?
राज्य सरकारने दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी, जाचक अटींमुळे १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांवर समाधान मानावे लागणार आहे.
अमेरिकेचा मोठा निर्णय! इस्रायल-लेबनॉन युद्धविरामाची घोषणा, पण हिजबुल्लाह गप्प बसणार का?
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि लेबनॉनमध्ये अखेर युद्धविरामाची घोषणा झाली असून, हिजबुल्लाहला सीमेवरून माघार घेण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.
गिरीष महाजनांचा अब्दुल सत्तारांवर थेट पलटवार, महायुतीमध्ये उभी फूट पडणार?
विधानपरिषद निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या बंडखोर विधानानंतर गिरीष महाजनांनी पलटवार केला असून लहान तोंडी मोठा घास घेऊ नका, असा सल्ला दिला आहे.
फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जाचक अटी; विरोधकांचा मोठा हल्लाबोल अन् शेतकऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटींमुळे किसान सभेने आदेशाची होळी केली असून, विरोधकांनीही या फसव्या घोषणेवरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अंकिता वालावलकरचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला थेट नकार? सीजेपीच्या ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्लचा मोठा गौप्यस्फोट
'कॉकरोच जनता पार्टी' या व्यंगात्मक डिजिटल चळवळीवर अंकिता वालावलकरने भाष्य केलं असून, आंधळेपणाने ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा स्वतःचा आवाज वापरण्याचा सल्ला दिला आहे.
शेतकरी कर्जमाफी: मंत्र्यांपासून २५ हजारांच्या पगारदारांपर्यंत ‘हे’ लोक ठरले अपात्र, तुमचा नंबर तर नाही ना?
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीला मंजुरी दिली असली तरी २५ हजारांपेक्षा जास्त पगारदार आणि लोकप्रतिनिधी या योजनेतून बाद झाले आहेत.
रामदास आठवले यांचा मराठा आरक्षणावर मोठा गौप्यस्फोट; जरांगे पाटलांच्या मागणीवर थेट म्हणाले…
रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असला तरी सरसकट ओबीसी दाखले देण्यास विरोध दर्शवत EWS मधून आरक्षण देण्याचा पर्याय सुचवला आहे.
रामदास आठवले यांची अजब मागणी; थेट ‘हातभट्टीची दारू’ अधिकृत करा, कारण ऐकून उडेल झोप!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मजुरांचे जीव वाचवण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी हातभट्टीची दारू कायदेशीर करण्याची धक्कादायक मागणी केली आहे.
अंबादास दानवे यांचा मोठा गौप्यस्फोट; लाडकी बहीण योजनेतून आणखी ५०-६० लाख महिला अपात्र ठरणार
लाडकी बहीण योजनेतून आणखी ५० ते ६० लाख महिला अपात्र ठरतील, असा मोठा दावा करत अंबादास दानवे यांनी आदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.














