आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेब ठाकरे यांना आवडणारी भूमिका आहे कारण ही त्यांच्या विचारांची भूमिका आहे. युतीचं सरकार यापूर्वीही राज्यावर आलं होतं. त्याचे शिल्पकार बाळासाहेब ठाकरे होते. महायुती म्हणून निवडणूक लढवण्यात आली. २०१९ ला जनतेने आम्हाला कौलही दिला. मात्र दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात आली.
महाविकास आघाडी तयार करण्यात आली तेव्हाच बाळासाहेब ठाकरेंना दुःख झालं असेल. कारण महाविकास आघाडीत आमच्या आमदारांचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिकांवर अन्याय होत होता. शिवसैनिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेब ठाकरेंना आता खरा आनंद वाटत असेल. शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला याचं त्यांना समाधान असेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “… अशातच एक मर्द मराठा तयार झाला”; देवेंद्र फडणवीसांनी केले एकनाथ शिंदेंचे कौतुक
- Amit Thackeray | “गृहमंत्रिपद मिळाले तर सरकारमध्ये सहभागी होऊ” ; अमित ठाकरेंचे मोठे विधान, चर्चेला उधाण!
- deepesh Bhan | “भाबी जी घर पर है’ मधील लोकप्रिय अभिनेता दिपेश भान याचे निधन; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा
- Sanjay Raut : आज तुम्ही घोड्यांवरून फिरताय लोकं उद्या तुमची गाढवांवरून दिंड काढतील – संजय राऊत
- Udhdav Thackray : शिवसेनेतील बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची मुलाखत, काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<