जळगाव : संपुर्ण राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली असतांना त्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत तर राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत आहे . राज्यात पंचविस दिवस झालीत राज्याचे मंत्रीमंडळ झालेले नाही या ठिकाणी जर मंत्रिमंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती.
शासनाकडुन नुकसान जनतेला काही मदत करता आली असती. आपल्या राज्याचे दुदैव आहे . लोकप्रतिनिधी ही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडु शकतो. पण राज्यात मंत्रीमंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांचे कडे देण्यात आलेली असुन अधिकारी हे आपले काम त्यांच्या चाकोरीत राहुन काम करतात असे मत माजी महसुल मंत्री राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी येथे व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या :
- Katrina Kaif | कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
- IND vs WI : टीम इंडिया फुल जल्लोषात! वेस्टइंडीज विरुध्द विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची धमाल, पाहा VIDEO!
- Jitendra Awhad : राजकारण हे फक्त सत्तेसाठी करायचं नसतं – जितेंद्र आव्हाड
- Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव
- President Draupadi Murmu | “अमृत महोत्सवी वर्षात ही जबाबदारी मिळणं माझ्यासाठी सौभाग्यच”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली शपथ
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<