“उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”, नारायण राणेंची मागणी
मुंबई: आताच राज्यसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच ...
मुंबई: आताच राज्यसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत जागांच्या अंकगणिताच्या आधारे उमेदवार उभे केले तर विजय निश्चित असतो आणि त्यामुळेच ...
मुंबई: राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकाच्या निकालावरून राजकारण चांगलेच रंगताना दिसून येत आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रियांनी सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. ...
मुंबई: राज्यसभा निवडणुकीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली होती. काहीना ईडीची भीती तर काही जणांना वेगळी ...
मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे ...
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भाजपने शिवसेनेला टार्गेट ...
मुंबई: महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो हे यानिमित्ताने ...
मुंबई: बहुप्रतीक्षित असलेली राज्यसभा निवडणूक अखेर पार पडली. बराच राजकीय गोंधळ, ड्रामानंतर याचा निकाल लागला. आणि निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास ...
मुंबई: महाराष्ट्र राज्यसभेसाठी 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. यात भाजपचे डॉ.अनिल बोंडे, पियुष गोयल ...
मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. अनेक घडामोडी आणि राजकीय नाटकानंतर याचा निकाल लागला. ...
मुंबई: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jali) यांनी भाजपला हरवण्यासाठी AIMIM महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे म्हटले आहे. यावरून सध्या ...
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA