Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू
Bacchu Kadu | चंद्रपूर: ‘दिव्यांगांच्या दारी अभियाना’निमित्त आमदार बच्चू कडू चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते. यावेळी बोलत असताना त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. अधिकाऱ्यांचे पगार, मानधन इत्यादी गोष्टी 05 तारखेच्या आत बँक खात्यात जमा होतात. मात्र, दिव्यांगांचं मानधन चार-चार महिने जमा होत नाही. अपंगांची काम होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्री पदाला काही अर्थ नाही, असं … Read more