Ambadas Danve | सरकारने ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचे नाव बदलून ‘मृत्यू आपल्या दारी’ करावे – अंबादास दानवे
Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे आणि औषधांच्या तुतड्यामुळे या लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली … Read more