‘काळजी’ करायची नाही, पण घ्यायची आहे; ओमायक्रोनबाबत तज्ज्ञांचे आवाहन!
औरंगाबाद: जर आपण लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर ओमायक्रोन आपले काहीही बिघडवू शकत नाही. ओमायक्रोननंतर कोरोना पूर्णपणे संपणार आहे. ...
औरंगाबाद: जर आपण लसीचे दोन डोस घेतलेले असतील तर ओमायक्रोन आपले काहीही बिघडवू शकत नाही. ओमायक्रोननंतर कोरोना पूर्णपणे संपणार आहे. ...
औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळांची दारे अखेर सोमवारी (दि.२०) उघडणार असल्याने सर्वत्र शाळांची तयारी सुरू ...
औरंगाबाद : सध्या कोरोनाचे दररोज पंधरा ते वीस रुग्ण निघत आहेत. मात्र पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू आणि मलेरियाचा धोका कायम ...
औरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्याने शहरात साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु औषध फवारणी आवश्यक उपाययोजना राबवण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष ...
उस्मानाबाद : आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर मातांना लस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण ...
नांदेड : दीड वर्षापासून कोरोनाच्या मगरमिठीत अडकलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी मोकळा श्वास घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेले कठोर परिश्रम, नागरिकांनी त्याला ...
उस्मानाबाद : घरातील कर्ता माणूस कोरोनाने हिरावून गेल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील १ हजार १४ स्त्रिया विधवा झाल्या आहेच. त्यांचे संसार उघड्यावर ...
उस्मानाबाद : जिल्ह्याचे कोरोना पॉझिटिव्हिटीचे प्रमाण विचारात घेण्यासाठी आरोग्य विभागाने आरटीपीसीआर तपासण्यांचाच निकष लावण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमासंदर्भात समीक्षा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्स ...
नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी भीषण असण्याची शक्यता नाही असा निष्कर्ष इंडियन कौन्सिल ॲाफ मेडिकल रिसर्च ...
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA
© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA