औरंगाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर सभा झाली. याच मैदानात गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी गर्जना केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांच्या नजरा मुख्यमंत्र्यांच्या या सभेकडे लागल्या होत्या.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरणावरून भाजपला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या –